खंबीर मनाच्या दहा सवयी.

खंबीर मनाच्या दहा सवयी.

आयुष्यात बरयाच वेळा कठीण प्रसंग येतात.
प्रत्येकाची मनाची ताकद वेगवेगळी असते.
काही लोक सटपटुन जातात. घाबरुन जातात.
काही लोक घाबरुन जीव देण्याचा प्रयत्न करतात तर काहीजण संकटाच अवलोकन करतात. नीट विचार करतात आणि संकटाचा सामना करुन त्यावर काबु मिळवतात. ही लोक खंबीर आणि कणखर मनाची असतात. डगमगत नाहीत. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ज्याची मनाची ताकद जास्ती तो निवांत आयुष्य तरुन जातो. 

काही वर्षांपुर्वी अमेरिका इराक युद्धामध्ये इराकने तेलविहीरींना आग लावुन ठेवल्या होत्या. त्या आगी कुणाला विझवता येईनात. त्याची विशीष्ट पध्दत होती. कारण धाडसी व्यक्तीचं हे काम होत. आगीशी खेळ होता. क्षणार्धात जीव जाऊ शकत
होता. जगामध्ये अमेरिकेतील 'काऊ बाॅईज' हे ह्या कामासाठी उत्कृष्ट मानले जातात. खंबीर आणि ताकदवान मनाच्या 'काऊ बाॅईज' ची एकाग्रता जास्त असते. ते क्षणार्धात निर्णय घेतात. पुढं येणारया प्रसंगाला डगमगत नाहीत.
भुकंप, वादळ, वारा, पुर वगैरे घटना घडल्यानंतर जी लोकं परत आयुष्य उभ करतात तेही खंबीर मनोवृत्तीचच लक्षण आहे.
खंबीर व कणखर मनाची काही लक्षण आहेत.
१. त्यांना आवडते त्याच गोष्टी ते करतात.
२. प्रत्येक वेळेस नफा तोट्याचा हिशोब डोक्यात असतो. प्रत्येक गोष्टीतील नफा तेवढा उचलतात.
३. मनानं कमजोर व्यक्ती लगेच हेरतात.
४. मन अस्वस्थ होऊ देत नाहीत. झालं तरी लगेच शांत होतात.
५. कितीही दु:खाचा प्रसंग आला तरी ते तेवढ्या
पुरताच त्याचा विचार करतात. त्यातुन लगेच बाहेर पडतात.
६. सहज एखाद्याला माफ करतात. पण हिशोब डोक्यात घोळत असतो.
७. परिस्थीती प्रमाणे स्वत:त आणि राहणीमानात
बदल करतात.
८. सगळे बदल स्विकारतात पण पाहिजे ते मिळवतात.
९. आनंदाने बेहोश होत नाहीत की दु:खान गळुन पडत नाहीत.
१०. सतत सकारात्मक विचार करतात. कितीही टोकाला प्रसंग गेला तरी त्यातुन मार्ग काढायचा प्रयत्न करतात.
११. प्रसंगी दोन हात करायची तयारी ठेवतात.
अशी लोकं मृत्यू चा तसेच नुकसानीचा आधीच
विचार करतात त्यामुळे न भिता संकटाला आणि प्रश्नांना सामोरे जातात.
हे कणखर मन प्रत्येकाकड का नाही तर त्यात
थोडा अनुवांशिकतेचा भाग आहे. पण ते अगदी
पक्कं आहे असं म्हणता येणार नाही.
सतत आनंदी वातावरणात राहुन मन खंबीर होत. सकारात्मक विचारांनी हळुहळु मन खंबीर होत.
तुमच्या भोवताली सतत असणार्या लोकांच्या
वावरामुळे मन खंबीर होत.

पत्रकार नितीन रेळेकर.
पत्रकार नितीन रेळेकर.
__________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा



या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे