नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच माणसाच्या आयुष्यालाही दोन बाजू आहेत,जसे जीवन,मरण या दोन बाजू असल्याशिवाय माणसाचे आयुष्य पुर्ण होत नाही.अगदी तसेच माणसाच्या जगण्यालाही सुख दुःखाची किनार असल्याशिवाय आयुष्याला अर्थ येत नाही.कारण काय की माणसाचे जीवन हे ऊन सावली सारखे असल्याने सुखा सोबत दुःखही असणारचं आहे म्हणूनतर जगण्याचा प्रवास विविध अनुभवातून होत असतो.जसे जेवणात लोणचे नसेल तर जेवणाला मजा येत नाही तसेच,आयुष्यात दुःख नसेल तर जगणं कळत नाही.जगण्याला निट समजून घेण्यासाठीच सुखाच्या पाठीशी दुःख उभे असते आणि दुःख असल्याशिवाय आयुष्यही कळणार कसे तेव्हा जगणं आणि आयुष्य हे दोघही समजले तर दुःख पचवणे अथवा दुःखाचा सामना करणे अवघड जात नाही.जेव्हा जीवन जगताना जगण्यातच आनंद शोधला पाहिजे आनंद असेल तर सहाजिकच सुखालाही मग जवळकी करावीशी वाटतेचं.खरतर माणूस हा पुर्णतः सुखात नसतोच कुठेतरी माणसीकरित्या दुखावलेला असतोच दुःखाच वेटोळे त्याच्या अवतीभोवती घुटमळत
असल्यामुळे माणसाला संघर्षाशिवाय पर्याय नसतो,अशावेळी पावलोपावली अपयशाचाही समना करावा लगतं असतो,सर्वच अपेक्षा पुर्ण होतातच असे नाही पण ज्याप्रमाणे जगणे वाटेला आहे आहे त्याप्रमाणे त्या परिस्थितीशी जुळवून घेतल्याने कुठलीच समश्या उद्भवत नाही.दिवस बदलतात तसा माणूसही बदलतो आणि जसे आहे तसे जगताना या माणसांच्या गर्दीत वेदना यातना सहण करून काहीतरी मिळवण्यासाठी धडपडत असतो.कष्ट,मेहनत,परिश्रम हे सारकाही करूनच माणूस बरचकाही मिळवण्याच प्रयत्नात असतो.कारण एकदा जिंकायच असेल तर त्यासाठी बऱ्याचद्या पराभव स्विकारल्याशिवाय यश मिळत नसते.आणि यशाच समाधान मिळालं
म्हणजे माणसाला सहज सुदंर जीवन जगण्याचा आंदन झाल्याशिवाय रहात नाही.माणसाला सुख हव असेल तर प्रयत्नही तितकेच महत्वाचे असतात जो जिंकण्याची जिद्द ठेवून प्रयत्नाशी लढतो तो कधीच हारत नाही.
जीवन कसे सुंदर करावे हे माणसाच्या कुशलतेवर अवलंबून आहे सुखाची लालसा,यशाची अपेक्षा, आनंदासाठी उतावळेपणा, समाधानसाठी आतुरता, व दुःखापासुन लांब पळणाऱ्यांच आयुष्य कधिच सुंदर होत नाही.रस्त्यावर पडलेल्या दगडाला लाथाळत असतो पण कधीतरी त्याच दगडाला शेंदूरफासुन पुजा केली जाते.माणसाच्या सुरवातीचा काळही असाच असतो.
सुरवातीला खुप कष्ट मेहनत करावी लागते मगं एकदाचा की यशा मार्ग सपडला की आयुष्यात काहीच अडचण येत नाही. सुखाच्या किंवा यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी काही काळ जावूद्यावा लागतो. संकटाशी दोन हात केल्याशिवाय मनासारखे जगता येते. माणसाने जर आहे त्या परिस्थितीवर मात करून विजय मिळवला तर हे जीवन सहज सुंदर होते.आयुष्य सहज सोपे असले तरी सहजशक्य नाही. आयुष्याच्या वाटेवर अनेक चढउतार येतात आपण मात्र आपल्या ध्येयापासून दुरं व्हायचे नाही.कासवाच्या गतीनेका होईना रोज थोडी थोडी प्रगती जरी झाली तर एकदिवस भरभरून सुख पदरात पडतेच.आता सुख आले म्हणून मागचे दिवस विसरायचे नाही.कारण वाईटातुनच चांगले होत असते म्हणून सुखाच्या काळातही दुःखाची अपयशाची जाणिव असली पाहिजे.तसेच आपण मोठे झालो म्हणजे आपल्या जवळच्यांना दुर करायचे नाही किंवा विसरायचे नाही मोठे होवूनही माणूसकीने वागण्याची हिच वेळ असते.जे दुर गेलेत त्यांना जवळ करायच आणि जे जवळ आहेत त्यांच्याशी प्रेमाच नात अधीक घट्ट करायचं.
सुदंर जीवनाला अधीक चकाकी येण्यासाठी दुसऱ्याच दुःख आपलं समजून घेतान त्याच्या वेदनेला मारलेली माणूसकीची फुकंर ही दोघांच्या नात्याला घट्ट करून ठेवते.आपल्या आयुष्यातील एक क्षण जर दुसऱ्याच्या सुखासाठी उपयोगीयेत असेल तर त्याच्यासारखा आनंद दुसरा नाहीच. आपल्यामुळे त्याच्या दुखाची तिव्रता कमी होवून त्याचे आयुष्य आनंदात फुलते,आपले योगदान आणि दुहऱ्याचे समाधान यातच खरे सुख आहे.आपल्यामुळे जर त्याच्या चेहऱ्यावर सुखाच्या लकीरा त्याच हाश्य फुलवत असेल तर तो क्षण दोघांसाठी सुखाचा क्षण असतो म्हणजे सतत रडणाऱ्या चेहऱ्यावर एकदाजरी हासु आणले तर तो क्षण स्वतःसाठी खुपच आनंदाचा असतो.
आनंद देणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हाश्यानंदमुळेच दुसऱ्याचही जीवन सुदंर होते.दुःखाच ओझं असणाऱ्याच्या पाठीवर सहानुभूतीचा हात जरी ठेवला तरी त्याला खुप समाधान मिळते.सुख दुःखाची देवाणघेवाण केल्यावरही हे जीवन सुंदर होते.आयुष्यात जखमा देणारे भरपूर असतात पण जखमेला मलम लावायला कोणी जवळ येतं नाही,मग अशावेळी त्या जखमेवर फुकंर घालणारा आपला कोणीतरी जवळचा असावा.जगण्याला जर समजून घेतले तर आयुष्य सहज सोपे आहे त्या सहजतेतं अवघड असे काहीचं नाही,दुःखातही खुप सुख असते म्हणून आयुष्यातला प्रेत्येक क्षण आनंदाने जगायचा, आयुष्य थोड असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणार असावं आयुष्यात काहीतरी चांगल काम करण्यात सुख समाधान आणि आनंद आहे ,सुखाचा अंकुर तिथेच उमलतो जेथे आनंदाचे फुले उमलतात,हे सुंदर जीवन असल्याचा सुगंध देतात.
म्हणून सुदंर जीवन जगण्यासाठी माणसाच मनं सुदंर असायला हवे कारण,माणूस सुदंर चेहरा पाहून आपलासा होत नसतो तर गोडं बोलण्यातून, माणूसकीच्या नात्यातून आपलस करून घेताना प्रेमाने नात घट्ट करतो तेव्हाकुठे हे *जीवन सुंदर* होते.
✏ कविता समूह क्र ७ चे संकलन 📚' मराठीचे शिलेदार' समूहाचे साहित्यिक व्यासपीठ 📚 ‼ 'मराठीचे शिलेदार कविता' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन'.‼ ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ 🙏विषय :- तुझं अस्तित्व🙏 🎋दिनांक:- २७/जानेवारी/२०२१🎋 ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ तुझं अस्तित्व तुझं अस्तित्व माझ्यासाठी अनमोल आहे हे आनंदी जीवनाच्या वाटेवर सुखासवे मी चालू पाहे !! लाख संकटे जरी आली सोबतीने आपण मात करू जगाच्या या बाजारामध्ये प्रेमाची आपण देवघेव करू!! भिती कुणाची मग ना उरे आत्मविश्वासाने चालू हासत खेळत जीवन सारे आनंदाच्या गोष्टी बोलू !! ✍️सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे(झेंडे)म्हसवड नं २ कुकुडवाड ता माण जि सातारा सदस्या मराठीचे शिलेदार समूह. ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ Next poem वेदना वेदना सहन करुनी नऊ महिन्याचं केला गोळा दर महिन्याच्या वेगळ्या कळा आता सोसवेना भार तिला जन्मा आली मुलगी झाली बापाच्या कपाळी रेखा उमटली कस करू मी आता लेक झाली हुंडा लकेर समोर दिसू लागली लेक चालू लागली,बोल...
कोरोनाने आम्हाला काय शिकवले भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त पसरू नये म्हणून केंद्र सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी घातली. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने का होईना आपल्या स्वतःच्या घरी चार भिंतीच्या आतच थांबावे लागले. भारतातील नागरिकांवर यापूर्वी कधीही दिवसेंदिवस कुठेही बाहेर न पडता घरातच थांबावे लागले असा प्रसंग आला नव्हता. दिवसेंदिवस घरातच थांबल्यामुळे भारतातील नागरिकांना काही गोष्टींची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली किंवा काही गोष्टी त्यांच्या लक्षात येऊ लागल्या की ज्या गोष्टींवर त्यांनी यापूर्वी आपल्या आयुष्यात कधीही विचार केलेला नव्हता किंवा त्यांच्याकडे त्यांनी वेळेच्या कमतरतेमुळे दुर्लक्ष केले होते. घरातील व्यक्तींबरोबर बराच काळ व्यतीत केल्यामुळे नातेसंबंधांचे खरे महत्त्व समजून आले. परिवार खऱ्या अर्थाने एकत्र आले.आपल्या परिवारातील सदस्यांबरोबर नात्याची वीण अधिकच घट्ट झाली व त्यांच्याबरोबर भावनिक संबंध जोडले गेले.आपल्...
२ मिनिटे जातील पण वेळ देऊन नक्की वाचा.. बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा. तो म्हणतो, "भारत हा जगात सगळ्यात श्रीमंत देश आहे. या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी भारत हा महासत्ता होऊ शकतो." परंतु , मजेची गोष्ट ही आहे की या देशातील लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून, शेतकरी देवाला दोष देत आत्महत्या करतो...। कारण , त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे हेच त्याला कळत नाही ! या देश्यातील गरीब जनतेला कळत नाही की तुमच्या गरीबीला कोण जबाबदार आहे ? इथल्या तरुणाला कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे ? मग कसा बदल होणार ? कोण करणार ? केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते ? नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते ? उलट केस अन् नारळ विकुन होतो व्यापार. 😊 सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते ? सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव. 😊...
1) हिऱ्यावर कितीही प्रखर सूर्यकिरणे पडली तरी त्यावर काही परिणाम होत नाही, कारण त्यात परीवर्तनाची क्षमता जबरदस्त असते. 2) चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही... प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही... पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे" 3) जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात.. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की आपोआप सुटतात. 4) मुस्कुराते इंसान की कभी जेब टटोलना... हो सकता है उसका रुमाल गीला मिले.... ५) मंझीले उन्हीको मिलती है जिनके सपनो में जाण होती है, यूही पंख होने से कुछ नहीं होता हौसलोसे उडान होती है. ६ ) चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. _७) विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही. तुम्ही चांगले कर्म करु लागला की आपो...
घेतला गं आई जन्म मी तुझ्या उदरी, म्हणूनच आयुष्यातली स्वप्नं सारी करतोय आज साजरी, केलच असेल गं आई तु माझं बारसं अगदीच थाटामाटात, जन्माचा माझ्या कौतुक सोहळाच केला असेल तेव्हा साजरा तु गं आई रूबाबात, चालायला बोलायला आई तुच गं मला शिकवलं, संस्काराचं तुझ्या बालकडू मला पाजलं, आई खरच आहेच गं तु निसर्गाने माझ्यासाठी घडवलेली एक महान मुर्ती, तुझ्यामुळेच पसरली आहे आज चार-चौघात माझ्या यशाची किर्ती, कसा गं विसरू मी आई आयुष्यलं माझ्या अस्तित्व तुझं, मोठा आज झालो तरीही मायेला तुझ्या पारखं आयुष्य माझं. मंगेश शिवलाल बरई. हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३. असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा -{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्क...
--- उपकार कुणावर करावे --- 🟣 बोधकथा 🟣 एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. दोन दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेवढ्यात तिथे वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली, आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला म्हणाला, आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका गरुडाने...
"• कुठल्याही क्षेत्रात "लीडर" जन्माला येत नाहीत, ते घडवावे लागतात." "लीडर" मध्ये हे खालील गुण असणे आवश्यक आहेत... >> सदर लेख ₹२ मधे खरेदी करून वाचा ₹१discount << . . . .
कामाची लाज वाटणं हा तरुण मुलामुलींचा पहिला दोष. इच्छाशक्ती कमी आणि मेहनतीचा कंटाळा हा दुसरा मोठा दोष आहे. सगळ्यांना भरपूर पॅकेज देणारं, बिनकष्टाचं करिअर हवंय. सगळे गर्दीत, इंजिनिअरिंगच्या रांगेत उभे. का उभे? तर तिथं सगळेच जातात म्हणून आपणही जायचं. नवीन काही सुचत नाही, कुठल्याच विषयाची पुरेशी माहिती नाही, अभ्यास नाही, वाचन नाही, इंग्रजीची भीती वाटतेच आणि मराठीत धड काही बोलता येत नाही. आपण जे शिकतो, त्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या माणसांची नावं सांगता येत नाही. भविष्यातल्या बदलांचा अंदाज तर शून्यच. परिणाम काय? नैराश्य, हताशा आणि पैशाचा चक्काचूर. दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्यात आमचा करिअर काऊन्सेलिंगचा हंगाम सुरू होतो. यावर्षीही झाला. मी यावर्षी जवळपास एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना भेटलो आणि त्यांच्या पालकांशीदेखील मी चर्चा केली. आपल्या मुलांनी संधी असूनसुद्धा अनेक गोष्टी पाहिलेल्या किंवा ऐकलेल्यासुद्धा नाहीत, असा मला अनुभव आला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपण साध्या साध्या माहितीपासूनसुद्धा किती दूर आहोत, याची दुर्दैवी जाणीव झाली. उदाहरणादाखल मी काही गोष्टी पालकांसमोर मांड...
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम . .. . या पुस्तकात माझ्या जिवनात घडलेल्या घटना मी कोण होतो या साठी लिहित नाही तर जीवन काय असते हे सांगण्यासाठी मी हे पुस्तक लिहित आहे - wings of fire ... टिप :- खालील Audio book संपूर्ण ऐका आणि आवडले तर इतरांना पण पाठवा __________________________________________ .
🚩 राधेय/१ 🚩 लेखक - रणजित देसाई माथ्यावरचा सूर्य थोडा कलला होता. त्या सूर्यदाहात सारी भूमी होरपळत होती. पण त्या सूर्यकिरणांची तमा न बाळगता कर्ण अपराह्ण काळी आपली सूर्योपासना पुरी करीत होता. गंगेच्या पाण्यात उभा राहुन, दोन्ही हात उंचावून तो पूजामंत्र म्हणत होता. पैलतीरावर त्याची दृष्टी स्थिरावली होती. पूजारंभी आलेले सूर्यकिरण माथ्यावरून पाठीमागे परतले, तरी त्याचे भान कर्णाला नव्हते. तेजस्वी गौर वर्णाचा, सुदृढ बांध्याचा कर्ण एकाग्रपणे आपली नित्य सूर्योपासना पुरी करीत होता. रूपसंपन्न कर्णाच्या रूपाने साक्षात सूर्याची प्रतिमा गंगाजलावर प्रकटल्याचा भास होत होता. कर्णाने आपली सूर्योपासना पुरी केली. नित्य सरावाप्रमाणे गंगेची ओंजळ हाती घेतली आणि त्याची घनगंभीर हाक उठली, ‘कोणी याचक आहे?’ तीन वेळा कर्णाने हाक दिली. पण पाठीमागून साद आला नाही. कर्णाने हाती घेतलेले जल गंगेत सोडले. गंगाजल नेत्रांना लावून तो वळला. नदीकाठावर ठेवलेली आपली वस्त्रे परिधान केली, पादत्राणे घातली आणि उत्तरीय सावरून तो चालू लागला. अचानक त्याची पावले थांबली. गंगेच्या किनाऱ्यावर भर उन्हात तळपणाऱ्या सुवर्णरथाकडे कर्णाचे लक्ष व...
✏ कविता समूह क्र ७ चे संकलन 📚' मराठीचे शिलेदार' समूहाचे साहित्यिक व्यासपीठ 📚 ‼ 'मराठीचे शिलेदार कविता' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन'.‼ ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ 🙏विषय :- तुझं अस्तित्व🙏 🎋दिनांक:- २७/जानेवारी/२०२१🎋 ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ तुझं अस्तित्व तुझं अस्तित्व माझ्यासाठी अनमोल आहे हे आनंदी जीवनाच्या वाटेवर सुखासवे मी चालू पाहे !! लाख संकटे जरी आली सोबतीने आपण मात करू जगाच्या या बाजारामध्ये प्रेमाची आपण देवघेव करू!! भिती कुणाची मग ना उरे आत्मविश्वासाने चालू हासत खेळत जीवन सारे आनंदाच्या गोष्टी बोलू !! ✍️सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे(झेंडे)म्हसवड नं २ कुकुडवाड ता माण जि सातारा सदस्या मराठीचे शिलेदार समूह. ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ Next poem वेदना वेदना सहन करुनी नऊ महिन्याचं केला गोळा दर महिन्याच्या वेगळ्या कळा आता सोसवेना भार तिला जन्मा आली मुलगी झाली बापाच्या कपाळी रेखा उमटली कस करू मी आता लेक झाली हुंडा लकेर समोर दिसू लागली लेक चालू लागली,बोल...
1) हिऱ्यावर कितीही प्रखर सूर्यकिरणे पडली तरी त्यावर काही परिणाम होत नाही, कारण त्यात परीवर्तनाची क्षमता जबरदस्त असते. 2) चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही... प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही... पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे" 3) जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात.. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की आपोआप सुटतात. 4) मुस्कुराते इंसान की कभी जेब टटोलना... हो सकता है उसका रुमाल गीला मिले.... ५) मंझीले उन्हीको मिलती है जिनके सपनो में जाण होती है, यूही पंख होने से कुछ नहीं होता हौसलोसे उडान होती है. ६ ) चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. _७) विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही. तुम्ही चांगले कर्म करु लागला की आपो...
२ मिनिटे जातील पण वेळ देऊन नक्की वाचा.. बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा. तो म्हणतो, "भारत हा जगात सगळ्यात श्रीमंत देश आहे. या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी भारत हा महासत्ता होऊ शकतो." परंतु , मजेची गोष्ट ही आहे की या देशातील लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून, शेतकरी देवाला दोष देत आत्महत्या करतो...। कारण , त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे हेच त्याला कळत नाही ! या देश्यातील गरीब जनतेला कळत नाही की तुमच्या गरीबीला कोण जबाबदार आहे ? इथल्या तरुणाला कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे ? मग कसा बदल होणार ? कोण करणार ? केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते ? नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते ? उलट केस अन् नारळ विकुन होतो व्यापार. 😊 सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते ? सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव. 😊...
कोरोनाने आम्हाला काय शिकवले भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त पसरू नये म्हणून केंद्र सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी घातली. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने का होईना आपल्या स्वतःच्या घरी चार भिंतीच्या आतच थांबावे लागले. भारतातील नागरिकांवर यापूर्वी कधीही दिवसेंदिवस कुठेही बाहेर न पडता घरातच थांबावे लागले असा प्रसंग आला नव्हता. दिवसेंदिवस घरातच थांबल्यामुळे भारतातील नागरिकांना काही गोष्टींची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली किंवा काही गोष्टी त्यांच्या लक्षात येऊ लागल्या की ज्या गोष्टींवर त्यांनी यापूर्वी आपल्या आयुष्यात कधीही विचार केलेला नव्हता किंवा त्यांच्याकडे त्यांनी वेळेच्या कमतरतेमुळे दुर्लक्ष केले होते. घरातील व्यक्तींबरोबर बराच काळ व्यतीत केल्यामुळे नातेसंबंधांचे खरे महत्त्व समजून आले. परिवार खऱ्या अर्थाने एकत्र आले.आपल्या परिवारातील सदस्यांबरोबर नात्याची वीण अधिकच घट्ट झाली व त्यांच्याबरोबर भावनिक संबंध जोडले गेले.आपल्...
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम . .. . या पुस्तकात माझ्या जिवनात घडलेल्या घटना मी कोण होतो या साठी लिहित नाही तर जीवन काय असते हे सांगण्यासाठी मी हे पुस्तक लिहित आहे - wings of fire ... टिप :- खालील Audio book संपूर्ण ऐका आणि आवडले तर इतरांना पण पाठवा __________________________________________ .
--- उपकार कुणावर करावे --- 🟣 बोधकथा 🟣 एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. दोन दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेवढ्यात तिथे वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली, आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला म्हणाला, आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका गरुडाने...
"• कुठल्याही क्षेत्रात "लीडर" जन्माला येत नाहीत, ते घडवावे लागतात." "लीडर" मध्ये हे खालील गुण असणे आवश्यक आहेत... >> सदर लेख ₹२ मधे खरेदी करून वाचा ₹१discount << . . . .
वपुंच्या कथा आणि कादंबऱ्या यातून जीवनाची बरीचशी कोडी उलगडली जातात. त्यांच्या लेखनसंपदेतून काही विचारपुष्पे मी सर्वांसाठी समर्पित करीत आहे. ..... १) सर्वात जवळची माणसे सर्वात जास्त दुःख देतात २) सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप सदभावनेने एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा व सद्हेतूंचीच शंका घेतली जावी. ३) सहनशक्ती जितकी चिवट तेवढा संसार चालतो. ४) प्रेम म्हणजे काय? दुसऱ्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणे. ५) माणसाच्या जीवनाचा रथ प्रेमाच्या इंधनावर चालतो ६) स्वतःजवळ जे असते तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो . ७) माणसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधीही दिसणार नाही याच जाणिवेने मन जास्त दुःखी होते. ८) हसतीखेळती बायको हे केवढे वैभव आहे महाराजा. ९) सहवासाचा आनंद पैश्यात मांडता येत नाही. १०) चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे मोठे प्रतीक आहे. ११) स्वतःच्या खिशाला ना परवडणारी स्वप्ने फक्त "बापच" विकत घेऊ शकतो १२) खर्च केल्याचे दुःख नसते हिशोब ...
कामाची लाज वाटणं हा तरुण मुलामुलींचा पहिला दोष. इच्छाशक्ती कमी आणि मेहनतीचा कंटाळा हा दुसरा मोठा दोष आहे. सगळ्यांना भरपूर पॅकेज देणारं, बिनकष्टाचं करिअर हवंय. सगळे गर्दीत, इंजिनिअरिंगच्या रांगेत उभे. का उभे? तर तिथं सगळेच जातात म्हणून आपणही जायचं. नवीन काही सुचत नाही, कुठल्याच विषयाची पुरेशी माहिती नाही, अभ्यास नाही, वाचन नाही, इंग्रजीची भीती वाटतेच आणि मराठीत धड काही बोलता येत नाही. आपण जे शिकतो, त्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या माणसांची नावं सांगता येत नाही. भविष्यातल्या बदलांचा अंदाज तर शून्यच. परिणाम काय? नैराश्य, हताशा आणि पैशाचा चक्काचूर. दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्यात आमचा करिअर काऊन्सेलिंगचा हंगाम सुरू होतो. यावर्षीही झाला. मी यावर्षी जवळपास एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना भेटलो आणि त्यांच्या पालकांशीदेखील मी चर्चा केली. आपल्या मुलांनी संधी असूनसुद्धा अनेक गोष्टी पाहिलेल्या किंवा ऐकलेल्यासुद्धा नाहीत, असा मला अनुभव आला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपण साध्या साध्या माहितीपासूनसुद्धा किती दूर आहोत, याची दुर्दैवी जाणीव झाली. उदाहरणादाखल मी काही गोष्टी पालकांसमोर मांड...
🚩 राधेय/१ 🚩 लेखक - रणजित देसाई माथ्यावरचा सूर्य थोडा कलला होता. त्या सूर्यदाहात सारी भूमी होरपळत होती. पण त्या सूर्यकिरणांची तमा न बाळगता कर्ण अपराह्ण काळी आपली सूर्योपासना पुरी करीत होता. गंगेच्या पाण्यात उभा राहुन, दोन्ही हात उंचावून तो पूजामंत्र म्हणत होता. पैलतीरावर त्याची दृष्टी स्थिरावली होती. पूजारंभी आलेले सूर्यकिरण माथ्यावरून पाठीमागे परतले, तरी त्याचे भान कर्णाला नव्हते. तेजस्वी गौर वर्णाचा, सुदृढ बांध्याचा कर्ण एकाग्रपणे आपली नित्य सूर्योपासना पुरी करीत होता. रूपसंपन्न कर्णाच्या रूपाने साक्षात सूर्याची प्रतिमा गंगाजलावर प्रकटल्याचा भास होत होता. कर्णाने आपली सूर्योपासना पुरी केली. नित्य सरावाप्रमाणे गंगेची ओंजळ हाती घेतली आणि त्याची घनगंभीर हाक उठली, ‘कोणी याचक आहे?’ तीन वेळा कर्णाने हाक दिली. पण पाठीमागून साद आला नाही. कर्णाने हाती घेतलेले जल गंगेत सोडले. गंगाजल नेत्रांना लावून तो वळला. नदीकाठावर ठेवलेली आपली वस्त्रे परिधान केली, पादत्राणे घातली आणि उत्तरीय सावरून तो चालू लागला. अचानक त्याची पावले थांबली. गंगेच्या किनाऱ्यावर भर उन्हात तळपणाऱ्या सुवर्णरथाकडे कर्णाचे लक्ष व...
✏ कविता समूह क्र ७ चे संकलन 📚' मराठीचे शिलेदार' समूहाचे साहित्यिक व्यासपीठ 📚 ‼ 'मराठीचे शिलेदार कविता' समूहात काल देण्यात आलेल्या विषयावर निवडक सदस्यांनी केलेले 'कविता लेखन'.‼ ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ 🙏विषय :- तुझं अस्तित्व🙏 🎋दिनांक:- २७/जानेवारी/२०२१🎋 ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ तुझं अस्तित्व तुझं अस्तित्व माझ्यासाठी अनमोल आहे हे आनंदी जीवनाच्या वाटेवर सुखासवे मी चालू पाहे !! लाख संकटे जरी आली सोबतीने आपण मात करू जगाच्या या बाजारामध्ये प्रेमाची आपण देवघेव करू!! भिती कुणाची मग ना उरे आत्मविश्वासाने चालू हासत खेळत जीवन सारे आनंदाच्या गोष्टी बोलू !! ✍️सौ.सत्यभामा आदिनाथ वाघमारे(झेंडे)म्हसवड नं २ कुकुडवाड ता माण जि सातारा सदस्या मराठीचे शिलेदार समूह. ♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾🧡♾ Next poem वेदना वेदना सहन करुनी नऊ महिन्याचं केला गोळा दर महिन्याच्या वेगळ्या कळा आता सोसवेना भार तिला जन्मा आली मुलगी झाली बापाच्या कपाळी रेखा उमटली कस करू मी आता लेक झाली हुंडा लकेर समोर दिसू लागली लेक चालू लागली,बोल...
1) हिऱ्यावर कितीही प्रखर सूर्यकिरणे पडली तरी त्यावर काही परिणाम होत नाही, कारण त्यात परीवर्तनाची क्षमता जबरदस्त असते. 2) चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही... प्रत्येकाला आनंदी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही... पण प्रत्येकाबरोबर आनंदी राहणे हे मात्र निश्चीतच आपल्या हातात आहे" 3) जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात.. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की आपोआप सुटतात. 4) मुस्कुराते इंसान की कभी जेब टटोलना... हो सकता है उसका रुमाल गीला मिले.... ५) मंझीले उन्हीको मिलती है जिनके सपनो में जाण होती है, यूही पंख होने से कुछ नहीं होता हौसलोसे उडान होती है. ६ ) चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं, मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो, मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो, मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो, मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात. _७) विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही. तुम्ही चांगले कर्म करु लागला की आपो...
२ मिनिटे जातील पण वेळ देऊन नक्की वाचा.. बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा. तो म्हणतो, "भारत हा जगात सगळ्यात श्रीमंत देश आहे. या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी भारत हा महासत्ता होऊ शकतो." परंतु , मजेची गोष्ट ही आहे की या देशातील लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही म्हणून, शेतकरी देवाला दोष देत आत्महत्या करतो...। कारण , त्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण आहे हेच त्याला कळत नाही ! या देश्यातील गरीब जनतेला कळत नाही की तुमच्या गरीबीला कोण जबाबदार आहे ? इथल्या तरुणाला कळत नाही तुमच्या बेरोजगार असण्याला कोण जबाबदार आहे ? मग कसा बदल होणार ? कोण करणार ? केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते ? नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते ? उलट केस अन् नारळ विकुन होतो व्यापार. 😊 सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते ? सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव. 😊...
कोरोनाने आम्हाला काय शिकवले भारतामध्ये कोरोनाचा संसर्ग जास्त पसरू नये म्हणून केंद्र सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी घातली. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने का होईना आपल्या स्वतःच्या घरी चार भिंतीच्या आतच थांबावे लागले. भारतातील नागरिकांवर यापूर्वी कधीही दिवसेंदिवस कुठेही बाहेर न पडता घरातच थांबावे लागले असा प्रसंग आला नव्हता. दिवसेंदिवस घरातच थांबल्यामुळे भारतातील नागरिकांना काही गोष्टींची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली किंवा काही गोष्टी त्यांच्या लक्षात येऊ लागल्या की ज्या गोष्टींवर त्यांनी यापूर्वी आपल्या आयुष्यात कधीही विचार केलेला नव्हता किंवा त्यांच्याकडे त्यांनी वेळेच्या कमतरतेमुळे दुर्लक्ष केले होते. घरातील व्यक्तींबरोबर बराच काळ व्यतीत केल्यामुळे नातेसंबंधांचे खरे महत्त्व समजून आले. परिवार खऱ्या अर्थाने एकत्र आले.आपल्या परिवारातील सदस्यांबरोबर नात्याची वीण अधिकच घट्ट झाली व त्यांच्याबरोबर भावनिक संबंध जोडले गेले.आपल्...
--- उपकार कुणावर करावे --- 🟣 बोधकथा 🟣 एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. दोन दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेवढ्यात तिथे वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली, आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला म्हणाला, आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका गरुडाने...
घेतला गं आई जन्म मी तुझ्या उदरी, म्हणूनच आयुष्यातली स्वप्नं सारी करतोय आज साजरी, केलच असेल गं आई तु माझं बारसं अगदीच थाटामाटात, जन्माचा माझ्या कौतुक सोहळाच केला असेल तेव्हा साजरा तु गं आई रूबाबात, चालायला बोलायला आई तुच गं मला शिकवलं, संस्काराचं तुझ्या बालकडू मला पाजलं, आई खरच आहेच गं तु निसर्गाने माझ्यासाठी घडवलेली एक महान मुर्ती, तुझ्यामुळेच पसरली आहे आज चार-चौघात माझ्या यशाची किर्ती, कसा गं विसरू मी आई आयुष्यलं माझ्या अस्तित्व तुझं, मोठा आज झालो तरीही मायेला तुझ्या पारखं आयुष्य माझं. मंगेश शिवलाल बरई. हिरावाडी, पंचवटी, नाशिक-४२२००३. असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा -{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्क...
कामाची लाज वाटणं हा तरुण मुलामुलींचा पहिला दोष. इच्छाशक्ती कमी आणि मेहनतीचा कंटाळा हा दुसरा मोठा दोष आहे. सगळ्यांना भरपूर पॅकेज देणारं, बिनकष्टाचं करिअर हवंय. सगळे गर्दीत, इंजिनिअरिंगच्या रांगेत उभे. का उभे? तर तिथं सगळेच जातात म्हणून आपणही जायचं. नवीन काही सुचत नाही, कुठल्याच विषयाची पुरेशी माहिती नाही, अभ्यास नाही, वाचन नाही, इंग्रजीची भीती वाटतेच आणि मराठीत धड काही बोलता येत नाही. आपण जे शिकतो, त्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या माणसांची नावं सांगता येत नाही. भविष्यातल्या बदलांचा अंदाज तर शून्यच. परिणाम काय? नैराश्य, हताशा आणि पैशाचा चक्काचूर. दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्यात आमचा करिअर काऊन्सेलिंगचा हंगाम सुरू होतो. यावर्षीही झाला. मी यावर्षी जवळपास एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना भेटलो आणि त्यांच्या पालकांशीदेखील मी चर्चा केली. आपल्या मुलांनी संधी असूनसुद्धा अनेक गोष्टी पाहिलेल्या किंवा ऐकलेल्यासुद्धा नाहीत, असा मला अनुभव आला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात आपण साध्या साध्या माहितीपासूनसुद्धा किती दूर आहोत, याची दुर्दैवी जाणीव झाली. उदाहरणादाखल मी काही गोष्टी पालकांसमोर मांड...
वपुंच्या कथा आणि कादंबऱ्या यातून जीवनाची बरीचशी कोडी उलगडली जातात. त्यांच्या लेखनसंपदेतून काही विचारपुष्पे मी सर्वांसाठी समर्पित करीत आहे. ..... १) सर्वात जवळची माणसे सर्वात जास्त दुःख देतात २) सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप सदभावनेने एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा व सद्हेतूंचीच शंका घेतली जावी. ३) सहनशक्ती जितकी चिवट तेवढा संसार चालतो. ४) प्रेम म्हणजे काय? दुसऱ्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणे. ५) माणसाच्या जीवनाचा रथ प्रेमाच्या इंधनावर चालतो ६) स्वतःजवळ जे असते तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो . ७) माणसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधीही दिसणार नाही याच जाणिवेने मन जास्त दुःखी होते. ८) हसतीखेळती बायको हे केवढे वैभव आहे महाराजा. ९) सहवासाचा आनंद पैश्यात मांडता येत नाही. १०) चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे मोठे प्रतीक आहे. ११) स्वतःच्या खिशाला ना परवडणारी स्वप्ने फक्त "बापच" विकत घेऊ शकतो १२) खर्च केल्याचे दुःख नसते हिशोब ...
"• कुठल्याही क्षेत्रात "लीडर" जन्माला येत नाहीत, ते घडवावे लागतात." "लीडर" मध्ये हे खालील गुण असणे आवश्यक आहेत... >> सदर लेख ₹२ मधे खरेदी करून वाचा ₹१discount << . . . .
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम . .. . या पुस्तकात माझ्या जिवनात घडलेल्या घटना मी कोण होतो या साठी लिहित नाही तर जीवन काय असते हे सांगण्यासाठी मी हे पुस्तक लिहित आहे - wings of fire ... टिप :- खालील Audio book संपूर्ण ऐका आणि आवडले तर इतरांना पण पाठवा __________________________________________ .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा