पोस्ट्स

व्यक्तीविशेष लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जगण्याची मंत्र : डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

इमेज
शिक्षण तज्ञ :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक भारताचे फार मोठे तत्वज्ञ ,विद्वान, शिक्षण तज्ञ होतेच त्यांचे हे पैलू जगाला माहीत आहेत तसेच सर्वांना ज्ञात आहे .माञ बाबासाहेब  आंबेडकर यांच्या आयुष्याचा एक वेगळा भाग त्यांच्या आयुष्यात होता तो जगासमोर क्वचितच आला असेल किंवा त्यांच्या जगण्यातून तो नेहमीच अधोरेखित व्हायचा मात्र त्याबद्दल फार थोडे लिहलं गेले आहे किंवा वाचण्यात आले आहे तो भाग म्हणजे बाबासाहेब हे शैक्षणिक क्षेत्रातील  उत्तम असे मानसशास्त्रज्ञ होते .होय त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली किंवा नाही हे मला निश्चित माहित नाही मात्र मानसशास्त्रातील मोठं मोठे नियम ,सिद्धांत, त्यांनी न मांडता कृतीतून दाखवून दिले. बाबासाहेब यांचे आयुष्य हे एखाद्या मानसशास्रज्ञाला सुद्धा अभ्यासण्यासारखे आहे.सर्वप्रथम मी हे ठामपणे सांगू शकतो की जर प्रत्येक विद्यार्थ्यांने बाबासाहेब यांचे आयुष्य हे जर त्यांच्या आयुष्यात मानसशास्त्रिय दृष्टीकोनातून अभ्यासले तर आयुष्यात विद्यार्थी नापास किंवा अपयशी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच पालकांनी सुद्धा जर त्यांच आयुष्य मानसशास्त्रिय दृष्ट...

टागोरांचे भावविश्व संपन्न करणाऱ्या दोन स्त्रिया

टागोरांचे भावविश्व संपन्न करणाऱ्या दोन स्त्रिया  रवींद्रनाथ टागोर म्हटले की समोर येते ती पांढरी शुभ्र दाढी असलेली भव्य चेहऱ्याची व्यक्ती. त्यांनी लिहिलेले ' जनगणमन 'आठवते. टागोर म्हटले की त्यांच्या ' गीतांजलीला ' मिळालेला नोबेल पुरस्कार आठवतो. टागोर म्हटले की त्यांचे शांतिनिकेतन आठवते.टागोर हे महान गीतकार आणि संगीतकार.  त्यांनी इंग्रज सरकारला'सर 'ही पदवी परत केल्याचे आठवते. आणि आठवतात अशाच साऱ्या अनेक गोष्टी. बंगाली माणसाच्या घराघरात आणि मनात मानाचे स्थान असलेले हे व्यक्तिमत्व. पण त्यांच्या तरुणपणातील एक अधुरी प्रेमकहाणी आपल्याला फारशी माहिती नसते. आणि तिचा संबंध आपल्या महाराष्ट्राशी आणि मराठी मुलीशी आहे. आत्माराम पांडुरंग तर्खडकर किंवा तर्खड  हे त्या काळातील मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि समाजसुधारक. त्यांच्यावर बंगालमधील केशवचंद्र सेन यांचा प्रभाव होता. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन तर्खडकरांनी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. या स्थापनेच्या वेळी त्यांचा उद्देश होता, तो म्हणजे समाजातील जातीभेद दूर करणे, मुलींना शिक्षणासाठी उत्तेजन देणे, बालविवाह रोखणे आण...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

इमेज
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम .  ..  .  या पुस्तकात माझ्या जिवनात घडलेल्या घटना मी कोण होतो या  साठी लिहित नाही तर जीवन काय असते हे सांगण्यासाठी मी हे  पुस्तक लिहित आहे - wings of fire ...  टिप :- खालील Audio book संपूर्ण ऐका आणि आवडले तर इतरांना पण  पाठवा __________________________________________ .

पर्यावरण वाचवण्यासाठी उपाय | Marathi Audio book | audio story

इमेज
पर्यावरण वाचवण्यासाठी उपाय           वाहनांचे वाढते प्रदूषण हा आपल्या वातावरणाला खूप मोठा धोका आहे. सध्याच्या आधुनिक युगात आपण आजूबाजूला पाहतो की वाहनांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे जे काही  प्रदूषण होते ते कमी करायचे असेल तर ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर लोकांनी जास्त प्रमाणात केला पाहिजे असे माझे अत्यंत स्पष्ट मत आहे. सध्या बॅटरीवर चालणारी वाहने बाजारात येत आहेत त्यांचाही वापर मोठ्या प्रमाणात झाला तर वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या   धुराचे प्रमाण कमी होईल, वातावरण स्वच्छ व शुद्ध होण्यास नक्कीच मदत होईल..           आपणास जर भाजीपाला, फळे, दूध, किराणामाल इत्यादी खरेदी करण्यासाठी जावयाचे असेल व अंतर कमी असेल तर आपण वाहना ऐवजी सायकलचा वापर केला पाहिजे. सर्वांनी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी आठवड्यातून एक दिवस तरी वाहना ऐवजी सायकलचा वापर केला पाहिजे. गेल्या काही वर्षापासून मी याची स्वतःला सवय लावून घेतलेली आहे. याप्रमाणे आपण याचा आपल्या ...

◾परिचय :- राजमाता अहिल्याबाई होळकरांची संपूर्ण जीवन गाथा

इमेज
                   अहिल्याबाई होळकर.                एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर, हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते. खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण प...

◾परिचय :- अजय भट्ट USB चे जनक

इमेज
USB लेखक - जितेंद्र दाते Image from wikipedia अजय भट्ट .... हे  नाव  टेक्नॉलॉजि  विश्वात  आभाळा इतक मोठं. १९९६ साली मी अमेरिकेंत फिलाडेल्फिया नामक  शहरांत, लेक्टॉनिक रिसर्च लॅब- LRL म्हणुन कंपनीत कामानिमित्त गेलेलो असतांना, अजय भट्ट हे नाव पहिल्यांदा कानावर पडले. अर्थात  नाव भारतीय असल्यामुळे जास्त आत्मीयता वाटली. कम्प्युटरला  अतिशय सोप्या  रीतीने बाकीचे उपकरण जोडता यावेत व हाय स्पीड डेटाची देवाण घेवाण करण्याचा दृष्टिने  हा  इसम  इंटेल सारख्या  जगविख्यात  कंपनीत, एक  मोठी   क्रांती  घडवत होता. माझ्या  तत्कालिन कलीग व खास मित्र सॅम ऱ्हुबेन ने  मला हें  सांगितले. त्याकाळी  इंटरनेट, गुगल, इमेल  असलं फारसं कांही नव्हत. मी इंटेल कंपनींच्या फॅक्स लाईन वर  सरळ  एक फॅक्स  केला. टू : अजय भट्ट  फ्रॉम  : जितेंद्र दाते . डिअर  अजय सर , आय  आम  अँक्शसली  लुकिंग फॉरवर्ड फॉर  युअर रेव्होल्यूशनरी  मॅजिकल  USB डिव्हाईस .वन ओफ  द...

◾व्यक्तीविशेष :- डॉ. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर

इमेज
 मानवी जीवनाला अर्थ देणारी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब    आंबेडकरांच्या जन्मदिनाची 🌹⚜🌹⚜🌸⚜🌹⚜🌹         भारतातील असे एक व्यक्तीमत्व ज्यांची ओळख विश्वरत्न म्हणून आहे. त्यांच्या जीवन कार्याने करोडोंच्या जीवनात स्वातंत्र्य सूर्य उगवला. सूर्यप्रकाशात जीवन उजळले. हे अव्दितीय कार्य करणाऱ्या महामानवाचे नाव आहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.         भीमराव ते भारतरत्न हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांना अत्यंत प्रतिकुल परिस्थितीला तोंड देत संघर्ष करावा लागला, तो सुद्धा बुरसट विचांरानी ग्रस्त अशा जगण्यासाठी मानवी हक्कही नाकारणाऱ्या अन्यायी स्वकियांशीच. पण त्यांनी ही लढाई अचाट बुद्धिमत्ता.. कष्ट आणि प्रामाणिकतेच्या बळावर जिंकली. समाजात सौदार्ह राखून लोकांचे मन आणि मत परिवर्तन घडविले.         नेतृत्व कसे असावे याचा आदर्श म्हणजे डॉ. बाबासाहेब. देशातील प्रत्येकाला स्वतःचे असे अस्तित्व निर्माण झाले. जगातील प्रत्येकाने स्वतःची उन्नती कशी करावी याचा ते आदर्श ठरले. वडिलांच्या संस्काराने बालपणीच वाचनाची आवड लागली. कबीर....

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण